शून्य माता व बालमृत्यू अभियान
महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात 26 जानेवारीपासून नाविण्यपूर्ण ‘शून्य माता मृत्यू व बालमृत्यू अभियान’ जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले.